मित्रांनो गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांना दिल्या जाण्याऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईच्या संदर्भातील वेग वेगेळे अनेक निर्णय आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे आणि अश्यातच जो निर्णय घेण्यात आला आहे यात शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे
येथे शासन निर्णय बघा येथे क्लिक करा
कारण आता शेतकऱ्यांना जे नुकसान भरपाई दिले जावे यासाठी जो शासन निर्णय घेण्यात आला होता त्यात पात्रता निकष जे आहे ते बदलण्यात आले आहे. आणि आता अश्यातच ९ जून २०२५ रोजी एक शासन निर्णय घेऊन जवळपास २० हजार शेतकऱ्यांची नुकसान भरपाई हि वगळण्यात आली आहे रद्द करण्यात आली आहे आणि त्यामागे द्विरूक्ती कारण शासनाकडून दिले गेले आहे
हे पण वाचा । कांदाचाळ, अनुदानासाठी अर्ज प्रक्रिया आणि पात्रता जाणून घ्या!…
येथील दि .10.12.2024 रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या परिशीष्टामधून,
दि .30.09.2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मजूर केलेल्या निधीची द्विरूक्ती झाल्याने सदर निधी वगळण्यात येत आहे.
येथे शासन निर्णय बघा येथे क्लिक करा
नाशिक विभागांतर्गत, अ. क्र. १, नाशिक जिल्हा, कालावधी ऑगस्ट २०२४ रु. ०.९५ लक्ष व छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत, अनुक्रमांक (११-परभणी, १२-हिंगोली, १३ नांदेड, १४-बीड)
(कालावधी- जुलै २०२४) रू.१५३८.९ लक्ष इतक्या रकमेचा शासन निर्णय दि. ३०.०९.२०२४ अन्वये यापूर्वीच मंजूर केलेल्या प्रस्तावाची द्विरूक्ती झाली आहे.
त्यामळे उपरोक्त (*)(**) से प्रस्ताव दि १० १२ २०२४ रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टामधून वगळण्यात येत आहे
हेही वाचा । शेतकऱ्यांना पाईपलाईनसाठी १००% अनुदान मिळेल, पाईपलाईनसाठी अर्ज प्रक्रिया अनुदान पहा
बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली KYC के वाय सी केली सर्व काही जे जमेल ते प्रयंत्न शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी केले परंतु आता एक नवीनच कारण देऊन राज्यसरकारने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना यातून वगळले आहे. शेवटी शेतकऱ्यांच्या नशिबी निराशाच आली.
याबद्दल राज्य सरकार काय निर्णय घेईल हे जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी ग्रुपला जॉईन व्हा . आणि माहिती आपल्या सर्व मित्र परिवारापर्यंत पोहचावा