शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! केंद्र सरकार या योजनेअंतर्गत 100% तूर खरेदी करणार

नमस्कार मित्रांनो देशांतर्गत उत्पादन वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, सरकारने २०२४-२५ या खरेदी वर्षात मूल्य समर्थन योजनेअंतर्गत (पीएसएस) राज्याच्या उत्पादनाच्या १००% समतुल्य तूर, उडीद आणि मसूर खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.सरकारने २०२५ च्या अर्थसंकल्पात अशी घोषणा देखील केली आहे की देशातील डाळींमध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करण्यासाठी २०२८-२९ पर्यंत पुढील चार वर्षांसाठी राज्याच्या उत्पादनाच्या … Read more

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचा बोनस मंजूर इतकी रक्कम खात्यावर येणार

Dhan Bonus For Farmerनमस्कार मित्रांनो अखेर ठाणे जिल्ह्यातील (Thane District) काही धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाचा बोनस (Dhan Bonus) लवकरच मिळण्याची शक्यता आहे. याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून प्रति क्विंटल ७०० प्रमाणे एकुण रक्कम ७९ लाख ७१ हजार २९२ रुपये इतकी प्रोत्साहनपर राशी अदा करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.खरीप पणन हंगाम (Kharif Season)२०२०-२१ … Read more

लग्नानंतर आधारकार्ड वर नाव बदलायचं आहे येथे जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

Aadhar Update After Marriageनमस्कार मित्रांनो प्रत्येक भारतीय नागरिकाला आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्ताऐवज झाले आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते शासकीय योजनांचा लाभ घेण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड गरजेचं आहे.त्यामुळे आधार कार्डमधील माहिती अचूक आणि अपडेट असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.आयुष्यात अनेक वेळा अशी वेळ येते जेव्हा आपल्या ओळखीत काही बदल होतात, जसं की महिलांचं लग्न … Read more

लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! एप्रिल-मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार? खात्यात खटाखट ₹३००० जमा होणार

नमस्कार मित्रांनो सरकारने राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे.एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. तरीही एप्रिलच्या हपत्त्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. हे … Read more

आनंदाची बातमी घरकुल योजनेला ऑनलाईन अर्ज नोंदणी झाली सुरू अशा प्रकारे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो सरकारने गरीब, घरविना कुटुंबांना स्वस्त, योग्य आणि सुरक्षित घर मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, घरविना असलेल्या नागरिकांना सबसिडी आणि कर्ज मिळवून देण्याची सुविधा प्रदान केली जाते, ज्यामुळे त्यांना स्वकिय आणि आरामदायक घर मिळवण्यास मदत होते.या योजनेच्या मदतीने घरविना असलेल्या नागरिकांना कर्ज, सबसिडी आणि इतर फायदे दिले जातात, … Read more

शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! ‘जिवंत सात-बारा मोहीमे’तून शेतकरी होणार जमिनीचे मालक; जाणून घ्या सविस्तर

Farmers land ownersनमस्कार मित्रांनो सातबारावर मृत खातेदारांची नावे कायम असल्याने वारसांना अनेक अडचणी येत आहे. यासाठी जिवंत सातबाराची मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून आता शेतकऱ्यांना जमीन मालक (Farmers land owners) होण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ होत आहे.यामध्ये तलाठ्यांद्वारा करण्यात आलेल्या गावनिहाय सर्व्हेत १० हजारांवर मृत शेतकऱ्यांची नावे सातबाऱ्यावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सुद्धा … Read more

स्टेट बँकेची भन्नाट योजना..! स्टेट बँकेची ही योजना झाली पुन्हा सुरू मिळणार आता इतके रुपये रक्कम

State Bank Scheme नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. स्टेट बँकेने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. स्टेट बँकांच्या या योजनांमध्ये नागरिकांना भरघोस परतावा मिळतो.स्टेट बँकेने आपली ४४४ दिवसांची एफडी स्कीम (444 Days FD Scheme) पुन्हा एकदा सुरु केली आहे.हे योजना ३१ मार्च रोजी बंद करण्यात आली होती. मात्र,आता ही योजना पुन्हा … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! आता पिक विमा योजनेत नुकसान भरपाई मिळणार या निकषांवर जाणून घ्या सविस्तर

नमस्कार मित्रांनो एक रुपयात खरीप पीक विमा योजनेत अनेक घोळ, गैरव्यवहार झाल्यानंतर आता ही योजना पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसानभरपाई आणि विमा हप्ता २ ते ५ टक्के आकारण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.यातून राज्य सरकारचा अनुदानापोटीचा निधीही वाचून योजनेची झालेली नाचक्की दूर करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात राबविण्यात येणाऱ्या एक रुपयात खरीप पीक … Read more

ग्राहकांनो, 1 मे पासून ATM मधून पैसे काढण्यासाठी अन् बॅलन्स चेक करण्यासाठी द्यावे लागणार ‘इतके’ पैसे

नमस्कार मित्रांनो येत्या काही दिवसात मे महिन्याची सुरुवात होणार आहे. या महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून देशात काही नवीन नियम लागू होणार आहे. ज्याचा थेट परिणाम सर्व सामान्यलोकांवर होणार आहे.होय, 1 मेपासून एटीएम नियमांमध्ये (ATM New Rules) बदल होणार आहे. ज्यामुळे तुम्हाला पैसे काढण्यासाठी आणि बॅलन्स तपासण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.नुकतंच देशाची सर्वात मोठी बँक आरबीआयने … Read more

RBI ने दिली शेतकऱ्यांना आनंदाची बातमी..! शेतकऱ्यांना मिळणार आता हे फायदे

नमस्कार मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. एप्रिल महिन्यातील बुलेटिनमध्ये, आरबीआयने म्हटले आहे की, यावर्षी मान्सून सामान्यपेक्षा चांगला राहण्याचा अंदाज असल्याने कृषी क्षेत्राची स्थिती चांगली असेल.यामुळे शेतीचे उत्पन्न वाढू शकते. म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.त्यामुळे अन्नधान्याच्या किमती नियंत्रित करण्यासही मदत होऊ शकते. हे सुद्धा बघा : कर्मचाऱ्यांसाठी आली आनंदाची … Read more