शेतकरी मित्रांनो शेतकरी व शेतमजुरांसह दिव्यांगांच्या अनेक प्रश्नांसाठी सुरु असलेल प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं उपोषण अखेर ७ व्य दिवशी सुटलेलं आहेसहा दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलनाला आज स्थगिती देण्यात आली आहे
११ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर ; भरपाईच्या नवीन याद्या जाहिर
राज्यमंत्री उदय सामंत यांच्या दिलेल्या लेखी आश्वासनानंतर बच्चू कडू यांनी हे उपोषण मागे घेतले आहे. यामध्ये बऱ्याच मागण्या मंत्रिमंडळ लावून पूर्ण केल्या जात आहे आणि यातील शेतकरी कर्ज माफी यासाठी १५ दिवसात एक उच्चस्तरीय समिती नेमली जाईल .
येथे क्लिक करून बघ संपूर्ण माहिती
समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल तथा थकीत कर्जदाराच्या सक्तीच्या वसलेला स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल आणि दिव्यांगच्या मानधन वाढीबाबत ३०जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल
येथे क्लिक करून बघ संपूर्ण माहिती
उर्वरित मुद्द्यावर मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांचे सोबत बैठक घेऊन मागणी निकाली काढल्या जातील